HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरातील ३ जण गणपतीपुळेच्या समुद्रात बुडाले, २ जणांचा मृत्यू तर १ बेपत्ता

रत्नागिरी | गणपतीपुळे येथील समुद्रात तीन जण बुडाल्याची घटना घडली. ही घटना आज (१७ ऑगस्ट) हा संपूर्ण प्रकार घडला असून यात तिन्ही जणांचा मृतदेह सापडला आहे. तर एक पुरुष बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील तिघे जण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते.

तिघेही जण आज आज सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. काजल जयसिंग मचले (वय १८), सुमन विशाल मचले (वय २३) आणि उमेश बागडे (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील सुमन आणि काजलचा मृतदेह सापडला असून, उमेश बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. तर किसन मचले, पूजा बागडे, निर्मला मचले आणि ऐश्वर्या नारकर या चौघांना वाचवण्यात सुरक्षा आणि जीवरक्षकांना यश आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मिंधे सरकारमध्ये एवढी धमक उरली आहे काय?”, सामनातून हल्लाबोल

Aprna

फडणवीस, भाजपाविषयीचा तिरस्कार उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून व्यक्त झाला – प्रविण दरेकर

News Desk

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna