HW News Marathi
महाराष्ट्र

माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी पतीचे अनोखे आंदोलन

मुंबई | जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे.  एका पतीने माहेरी  गेलेल्या पत्नीला परत आणण्याच्या मागणीसाठी दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकला आहे.  या पतीचे नाव गणपत गणपत बकाल असे आहे. दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दारूच्या नशेत गणपत बकाल हा 4 वाजेच्या सुमारास गावातीलचमोबाईल टाॅवरवर चढला. गावातील लोकांना त्याने मला घरकुल पाहिजे. मात्र, पोलिसांकडूनही तो खाली आला नाही. त्यानंतर अग्नीशमन दलाचे पथक मागविण्यात आले. परंतु, तेही हतबल झाले. पण तब्बल 4 तासाने तो टॉवर खाली उतरला. त्यांनतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात मुळा कालव्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया

News Desk

विधानसभाध्यक्षांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला

swarit

राज्यात रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी फेसबुकचे सहकार्य घेण्यात येणार

News Desk