HW News Marathi
महाराष्ट्र

कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्यातच अधिकार नाही – गृहमंत्री

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत हिने मुंबई आणि पोलिसांवर केलेल्या वक्तव्याचा तीव्र पडसाद उमटत आहेत. अशातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले आहे की, कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. आणि मुंबई पोलिसांची पाकिस्तानसोबत केलेल्या तुलनेनंतर कंगणाला अधिकार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तिच्या या विधानाला कलाकार, राजकीय नेते, सामान्य नागरिक सगळीकडूनच विरोध केला जात आहे. तसेच, विरोधी पक्ष भाजपने कंगणाला केलेले समर्थनही मागे घेण्यात आले आहे. अशातच आता कंगणाने ओपन चॅलेंज दिले आहे की ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगीजी पहिले उत्तरप्रदेश भयमुक्त करा मग व्यापाऱ्यांना, फिल्म अभिनेत्यांना बोलवा – महेश तपासे

News Desk

महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर उद्या नाना पटोले राज्यपालांना भेटणार !

News Desk

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा!

News Desk