HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणावासीयांच्या घरावरुन नांगर फिरु देणार नाही

रत्नागिरी : ‘लोकांच्या घरावरुन कोणत्याही परिस्थितीत नांगर फिरु देणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांनी सरकारला दिला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेचे वरुन कीर्तन आणि आतून तमाशा सुरू असल्याचे विधान करत आशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली.

तसेच ‘लोकांना सांगितले की, रिफायनरी प्रकल्प येथे होऊ देणार नाही. आणि मुंबईला जाऊन ते काहीच करत नाहीत. पण, ते सरकार मधून देखील बाहेर पडत नाही,’ अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर भाजप सरकारवर टीका केली. नाणार प्रकल्पाविरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयलांना शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी विनंती!

News Desk

“कोणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार”

News Desk

यंदाच्या विधानसभेत पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे आमने-सामने

News Desk