HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. लोकांना न्याय मिळणे तर दूरचे पण या विषयात आता राजकरण सुरू झाले आहे. मराठा आंदोलनात राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी असा वाद लावायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

“मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केलं जातंय ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे. आंदोलन करताना त्यात कुठल्या कुठल्या पक्षांची लोक आलेली आहेत हा संशोधनचा विषय आहे. जे समजाकरीता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्यांना बदनाम करण्याकरता ते यात घुसले आहेत. प्रामाणिकपणे आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढली पाहिजे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे पण ते तुम्ही कोणाविरुद्ध करत आहात हा मूळ प्रश्न आहे. जिथं ओबीसी विरुद्ध मराठा हा प्रश्नच येत नाही तिथं तो कसा आला? यामागे राजकीय षडयंत्र आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांवर पोलिसांत तक्रार दाखल

News Desk

उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, गुजरातवरुन महाराष्ट्राला देणार ऑक्सिजन

News Desk

‘अजित पवारांचं नाव आम्ही कधी पासून घेतोय!’ जरंडेश्वर वरील कारवाई वर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

News Desk