HW News Marathi
महाराष्ट्र

दारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

दारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृसनगर होळी साजरी करण्यासाठी दारू पिऊन नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये.

उल्हासनगरला राहणारे रवींद्र शिवाप्रसाद कुमार आणि हिरा आहुजा हे त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी अंबरनाथच्या वसार गाव परिसरात आले होते. तिथे मद्यपान करून ते उल्हास नदीत पोहायला उतरले, मात्र मद्यधुंद अवस्थेत त्यांना नदीच्या पात्राचा अंदाज न आल्यानं हे दोघेही नदीत बुडाले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून अंबरनाथ पालिकेच्या छाया हॉस्पिटलमध्ये आणलं, मात्र तोवर या दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यानं या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मित्रांनी केलाय. या घटनेनं अंबरनाथमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तर ‘अनिल देशमुख’ करु, ‘भुजबळ’ करु या भाजपच्या धमक्या म्हणजे गुंड, राडा प्रवृत्ती !

News Desk

पेट्रोल-डिजेलच्या किमतीत सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; अर्थमंत्र्यांचा घोषणेनंतर देशभरात नाराजी!

News Desk

मला पार्टीचं निमंत्रण होतं, पण…!, अस्लम शेख यांचा खुलासा

Gauri Tilekar
व्हिडीओ

“होळी रे होळी पुरणाची पोळी”

News Desk

होळी रे होळी पुरणाची पोळी

Related posts

विधानसभा अध्यक्षांसोबतचा राडा भोवला ! भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन

News Desk

“राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाही”- Raosaheb Danve

News Desk

आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीबाबत Kirit Somaiya यांची प्रतिक्रिया

News Desk