HW News Marathi
महाराष्ट्र

दोन्ही समाजाने शांतता राखावीः शरद पवार यांचे निवदेन

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव घटनेबाबत राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. परंतु ते झाले नाही. वढू येथील दलित समाजाच्या व्यक्तिच्या समाजाची तोडफोड केल्यानंतर तणाव झाला. त्यात लाखोंचे नुकसान झाले. राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली असती तर संघर्ष टळला असता. भीडे, एकबोटे सारख्या समाजकंटकांनी वादाला खतपाणी घातले. त्यांच्या नावाचा मी उल्लेख करणार नाही, कारण राज्य सरकारने त्यांना दोषी ठरवले आहे. दरम्यान सर्वांना शांतता राखावी, असे आवाहन पवार यांनी केले.

———————————————————————————-

भीमा-कोरेगाव प्रकरणी संसदेत गाजले, महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधी संतप्त

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीन हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांना भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कारवाईची मागणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, संभाजी राजे, भाजप खासदार अमर साबळे यांनीही या प्रश्नावर राज्यसभेत निषेध केला. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात १ लाख ९७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप, तर ७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

News Desk

“आता पार अमेरिका त्याच्याबद्दल सल्ला देऊ लागली”, अजित पवारांची भीमा-कोरेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया  

News Desk

अंत्यविधी करून परतताना ६ जणांचा मृत्यू

News Desk
देश / विदेश

कुलभूषण जाधवचा दुसरा व्हिडीओ पाककडून जारी

News Desk

कुलभूषण जाधव संबंधीचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानकडून आज जारी करण्यात आला. यामध्ये कुलभूषण जाधवने आपण गुप्तहेर असल्याची कबुली दिल्याचे दाखवण्यात आले आहे.

 

मी अद्याप नेव्हीचा अधिकारी म्हणून कार्यरत असून भारतीय माध्यम, नागरिकांनी हे वास्तव स्वीकारावे, असे जाधव म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. दरम्यान, आई व पत्नीची भेट झाल्याने जाधव आनंदी झाले होते. तसेच त्यांची आईही आनंदी झाली होती, असे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार दिशाभूल करणार असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

Related posts

बाळासाहेबांचाच वारसा आहे सिद्ध करा, नाहीतर मुख्यमंत्रीपद खुर्ची सोडा !, मेटे आक्रमक

News Desk

‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल

Darrell Miranda

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk