HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता

नवी दिल्लीः सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्यानंतर आता अर्थसंकल्पात कर सवलत देऊन सर्वसामान्यांना खूष करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणा-या अर्थसंकल्पात मोदी सरकार कर सवलत मर्यादा वाढवण्यासोबत कर स्लॅबमध्येही बदल करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आयकर सवलत मर्यादेची सध्याची 2.50 लाख रुपये ही वार्षिक मर्यादा वाढवून ती 3 किंवा 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर आहे. दरम्यान आयकर सवलत पाच लाख रुपयांपर्यत वाढवण्याची यापूर्वीही वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात…

News Desk

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या ‘ त्या ‘ वादग्रस्त वक्तव्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंबंधी आज सुनावणी

News Desk

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्यशासन गंभीर, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर!

News Desk
राजकारण

मनसेला सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार फैसला

News Desk

मुंबईः महापालिकेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने आयात केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे.

परंतु गेल्या तीन महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर आज किंवा उद्या कोकण आयुक्त बैठक बोलवून फैसला देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोकण आयुक्त काय निर्णय देतात त्यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत.

सहा नगरसेवकांच्या पक्षांतरावर मनसेनेही वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पात्र झाल्यास हे नगरसेवक शिवसेनेसाठी काम करतील. पण जर अपात्र ठरले तर पुढे काय हा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहील.

Related posts

माझ्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला डिवचलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – अजित पवार

swarit

भाजप हळूहळू सर्व मित्र पक्षांना संपवते! – शरद पवार

Aprna

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये २ जागांवरून वाद

News Desk