HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता कोणती मोठी घोषणा करणार ?जनतेशी साधणार संवाद

मुंबई | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे.अमरावती ,यवतमाळ,अकोला अशा ठिकाणी कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.पुण्यामध्येसुद्धा आजपासून रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे.या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत

मुख्यमंत्री आज सायंकाळी ७ वाजता सोशल मिडीयाच्या माध्यमातुन हा संवाद साधणार आहेत.महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीमध्ये काही कडक नियम लावले जाणार का ? लाॅकाडऊन सारखा निर्णय घेतला जाणार का असे अनेक प्रश्न सध्या जनतेत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री आज कोणती महत्वाची आणि मोठी घोषणा करतात का याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजा प्रजेत गेला पाहिजे मात्र मुख्यमंत्री मी आणि माझं कुटुंब म्हणत घरी बसले आहेत- रावसाहेब दानवे

News Desk

बुडण्यापूर्वी त्यांनी केले फेसबूक लाइव्ह

News Desk

महाराष्ट्राच्या औद्योगिक शहराची नगरपरिषद दत्तक, नितीन गडकरींनी उचललं पाऊल

News Desk