HW News Marathi
महाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंकडून रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. रश्मी शुक्ला या पुण्यात २०१७-१८ मध्ये या पुण्याच्या आयुक्त होत्या. फोन टॅपिंग पटोलेंनी मानहानीचा दावा केला आहे. आणि त्यांना राज्य सरकारने चौकशी समितीमध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती. 

दरम्यान, २५ फेब्रुवारी २०२२ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. याच वेळी शुक्लांनी सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आला होता. ज्या राजकीय नेत्यांची शुक्लांनी फोन टॅप केले त्यांचे नाव वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले होते. यात नाना पटोले यांचे नाव अमजद खान या नावाने सेव्ह केले होते. फोन टॅप करणे हे कायदेशीर मार्गाचा वापर केला होता.

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंनी  म्हणाले, “माझे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. या कटामागील सूत्रधार कोण हेही पुढे येणे आवश्यक आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

News Desk

धनंजय मुंडे यांनी ‘त्या’ बाबत सत्य सांगावं

News Desk

नागरिकांकडे राशन कार्ड नसेल तर आधार कार्ड ग्राह्य धरावे, फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी

swarit