HW News Marathi
Covid-19

राज्यात ७,८०९ रुग्ण कोरोनामुक्त!

मुंबई | आज राज्यात ४ हजार ४९६ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. मागील २४ तासात १२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात गेल्या २४ तासात ७ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४४ टक्के झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

News Desk

केडीएमसीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३०० पार, तर ६७ वर्षीय वृध्दांचा मृत्यू

News Desk

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्याने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

News Desk