HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एक रुपया नाही | सुनिल तटकरे

या सरकारकडे समृध्दी महामार्गासाठी,बुलेटट्रेनसाठी कोटयवधी रुपयांचा निधी आहे परंतु माझ्या काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एक रुपया नाही.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन उभारले असून जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आंदोलन सुरुच राहणार असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी निफाडच्या जनतेला दिला.
यावेळी त्यांनी २०१४ ला झालेली चुक पुन्हा करु नका असे सांगतानाच जसे राष्ट्रवादीचे १४ आमदार नाशिककरांनो निवडून दिले तसेच पुन्हा १४ आमदार निवडून द्या आणि अजितदादांच्या व पक्षाच्या पाठीशी ताकद उभी करा असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब, पोलीस बदलीच्या रॅकेटचा मांडला तपशील डेटा!

News Desk

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’….. आणि अजित पवारांचा चढला पारा

News Desk

रिंपाईच्या वतीने जातीवाद्याच्या विरोधात प्रांत कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा

swarit