HW News Marathi
महाराष्ट्र

कांदा निर्यातीवरील अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली | कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांवरुन १० टक्के करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. शेतकऱ्यांना प्रति किलो कांद्यामागे अवघे १ ते २ रुपये इतकाच दर मिळत होता. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यामागे २०० रुपये इतके अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

नाशिकच्या संजय साठे यांनी तब्बल ७५० किलो कांदा विकून कमविलेले एकूण १ हजार ६४ रुपये पंतप्रधान मोदींना पाठविले होते. त्यानंतर पीएमओकडून देखील याची दखल घेतली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील गोमांस बंदीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

News Desk

दापोलीत अनिल परब आघाडीवर, तर रामदास कदमांना धक्का!

News Desk

“महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची”, मेट्रो कारशेडवरुन शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk