HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! देशात एका दिवसात ९९९६ कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढ, तर ३५७ जणांचा मृत्यू

मुंबई | देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ९९६ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले. तर ३५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५७९ कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला आहे. तसेच देशात आतापर्यंत तब्बल १ लाख ४१ हजार ०२९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (११ जून) दिली आहे.

दरम्यान, देशात महाराष्टात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात काल (१० जून) एका दिवसात ३ हजार २५४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल दिवसभरात १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. त राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजार ४३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून पुण्यातील उद्याने बंद, महापौरांची माहिती

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

News Desk

ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

News Desk