HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६,७८५ नवे कोरोना रुग्ण आढळले तर २१९ रुग्णांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६,७८५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २१९ मृत्यूंची नोंद झाली. गेल्या २४ तासांमध्ये ४,०६७ रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची आत्तापर्यंत संख्या १ लाख २७ हजार २५९ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाण्यास कंबर कसलीये, आता काँग्रेसने यापासून दूरच राहावे !

News Desk

देशात कोरोनाबाधितांची संख्या २१ हजाराहून अधिक, तर आतातपर्यंत ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

राज्य सरकारकडून ‘अनलॉक १’साठी तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात होणार

News Desk