HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६,७४१ नवे रुग्ण, तर २१३ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासात ६,७४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २१३ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एका दिवसात ४,५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ लाख ४९ हजार ७ इतकी झाली आहे. आणि रिकव्हरी रेट ५५.६७ टक्के झाला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही २,६७,६६५ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ७ हजार ६६५ अॅक्टिव्ह आहेत. तर १,००, ४९ हजार रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे १०,६९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्मा थेरपीबाबत अद्याप संशोधन सुरु, त्यामुळे… ! केंद्रीय मंत्रालयाचा इशारा

News Desk

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा

News Desk

प्लाझ्मा दान करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

News Desk