HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात १०,२२१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (३ ऑगस्ट) ८९६८ नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे १०,२२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्याचा आकडा ४,५०,१९६ इतका झाला आहे. एकूण २,८७,०३० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,४७,०१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

दरम्यान, मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, जीम, योगा सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी गाईडलाइन्स केंद्राने जारी केल्या आहेत. त्यामुळे आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनातील तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण, राज्यपाल विलगीकरणामध्ये…

News Desk

बारामतीमध्ये १६ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन !

News Desk

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार | डोनाल्ड ट्रम्प

News Desk