HW News Marathi
Covid-19

राज्यात २०,४८२ नवे रुग्ण आढळले, तर १९,४२३ कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत २०,४८२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५२७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % इतके झाले आहे.

राज्यात आज ५१५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५४०६०९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०९७८५६नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण २९१७९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट  – मुख्यमंत्री

News Desk

‘दो गज दुरी’ या मंत्राचा वापर करा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

News Desk

लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशा आविर्भावात कोणी वागू नये – राजेश टोपे 

News Desk