HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २१,०२९ नव्या कोरोना रुग्णांची भर

मुंबई | राज्यात आज (२३ सप्टेंबर ) पुन्हा एकदा २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आज २१,०२९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १९,४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण रुग्णांचा आकडा १२,६३,७९९ इतकी झाली आहे.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोव्हिडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात मृत्यूदर आणि कोरोना संसर्गाचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

पुण्यात लागू नव्या नियमांवर भाजपला आक्षेप, सुचविले हे नवे पर्याय

News Desk

पुण्यात 3 वर्षाच्या मुलीला कोरोना , निजामुद्दीनला गेलेल्या आजोबांमुळे संसर्ग झाल्याची शक्यता !

Arati More