HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १०,४६१ रुग्ण झाले कोरोनामुक्त!

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत १०,७४२ नवे रुग्ण वाढले आहेत. तर १०,४६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत १२६६२४० इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.८६ टक्के झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर राऊत म्हणाले…

News Desk

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत

News Desk

कोरोना संपल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल !

News Desk