HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेची पाटी कोरीच राहणार?

मुंबई | ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निकालात मात्र हवे तसे आणि फारसे यश मिळताना दिसत नाही. आज(१८ जानेवारी) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ५ ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर मनसे पुढे गेली नाही असं चित्र दिसत आहे.

यापूर्वी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेला फारसे यश मिळताना दिसत नाही आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाही, ठाकरे सरकार निर्णयावर कायम – उदय सामंत

News Desk

बीडमध्ये बस स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने बस स्टँड भागांमध्ये एकच खळबळ

Aprna

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक

News Desk