HW News Marathi
Covid-19

राज्यातील आदिवासींना तात्काळ रेशन कार्ड देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासींना मोठा दिलासा, आदिवासींना तात्काळ रेशन कार्ड देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशानुसार जोपर्यंत रेशन कार्ड मिळत नाही, तोपर्यंत सरकारी योजनेच रेशन देण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. काल (१५ मे) १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात राज्यपाल बदल करणार ?

News Desk

यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

News Desk