HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस सोडून जाणारे NSUI ,Youth congress अशा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतून तयार झाले नाहीत – सत्यजित तांबे

मुंबई | राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांना हटवल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली. अशातच आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी ट्विट केले आहे.

सत्यजित तांबे यांनी असे लिहिले आहे की , ” जी लोकं काँग्रेस सोडत आहेत ते एनएसयूआय, युवा कॉंग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या संघटनात्मक पदानुक्रमातून गेले नाही आहेत. त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की या जनसंघटना किती महत्त्वाच्या आहेत आणि नेते तयार करण्यात त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीतकांड म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

swarit

बीडमध्ये तहसीलच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात काँग्रेस आयचे परळी तहसीलदार कार्यलायसमोर ठिय्या आंदोलन

Aprna

नेत्यांविरोधात लोकांमध्ये वेगळं वातावरण तयार करण्यासाठी यंत्रणांचा वापर, रोहित पवारांची टीका

News Desk