HW News Marathi
महाराष्ट्र

“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर या!”, अनिल परबांचं आवाहन

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर या असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. “एसटीच महामंडळाची राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी लगेच पूर्ण होण्यासारखी नाही. विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं हायकोर्टासमोर मांडावे. आम्ही चर्चा करायला तयार आहोत,” असे परब माध्यमांशी बोलताना म्हणालं.

तसेच कामावर या नाही तर कारवाईला सामोरे जा, असा इशाराही परबांनी कामगारांना दिला आहे. कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाकडून भडकविलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामगारांच्या नुकसाची जबाबदारी नेते घेणार नाही, असे सूचक विधानही परबांनी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाकडून भडवलं जात असल्याचा आरोपही परबांनी यावेळी सांगितलं. तर काही एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याची तयारी दर्शवली आहे. तर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाणार असल्याचं आश्वसन देखील त्यांनी दिले आहे. हायकोर्टाच्या मिटिसमोर म्हणणे मांडा,

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना २ दिवसांची पोलीस कोठडी

Aprna

आज धनगर समाजाचे पुण्यात आंदोलन

News Desk

परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

News Desk