HW News Marathi
Covid-19

विद्यार्थ्यांच्या दहावीचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता

मुंबई | कोरोनाची संख्यात राज्यात वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक वर्षचे नियोजन पूर्णपणे कोलमले आहे. ही सर्व परिस्थिती पाहाता राज्यातील यंदाचा दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यात अद्यापही इतिहास विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी अनेक परीक्षांपर्यंत न पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल हा निकाल लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.

एसएससी बॉर्डाकडून विविध विषयाचे पेपर नियुक्त परीक्षक व नियमकांकडून तपासून घेतले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील काहीच परीक्षाकडे इतिहासाच्या पेपरच्या उत्तरपत्रिका पोहोचल्या असून तर अनेकर परीक्ष उत्तरपत्रिका पोहचण्याची वाट बघत आहेत. जिल्ह्यात बोर्डाकडून नियुक्त करण्यात आलेल्या अनेक नियमकांपर्यंत आवश्यक कागदपत्रे पोहोचली आहेत. परंतु नियमकांतर्गत असलेल्या इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिकाच पोहोचल्या नाहीत. तसेच अनेकांपर्यंत पेपर पोहचले नाही. आणि पेपर उशीर पोहोचल्यानंत त्यांना उत्तरपत्ररिका तपासणीस कमी वेळ मिळणार आहे. यानंतर नियमकांचीही हिच अवस्था होणार आहे. या ही सर्व परिस्थिती पाहाता दहावीचा निकाल उशीरा लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्युझीलॅंडमध्ये भारतीयांना प्रवेश बंदी!

News Desk

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळांनी कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – वर्षा गायकवाड

Aprna

देशात रुग्ण बरे होण्याचा दर २३.३ %, तर कोरोनाबाधितांचा आकडा २९, ४३५

News Desk