HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ पालघर पोटनिवडणुकीत आमने-सामने

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकाच दिवशी म्हणजे बुधवारी २३ मे नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूक ही सेना आणि भाजप या दोन्ही पक्षाने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण या पोटनिवडणुकीतच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.

नालासोपाऱ्यात बहुसंख्याने उत्तर भारतीय मतदार राहतात. त्या सर्वांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदिनाथ हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी नालासोपाऱ्यात येणार आहेत. तसेच या सभेसाठीही भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची उपस्थिती होती. पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्वही समजावून सांगणार! – आदित्य ठाकरे

Aprna

मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नाही, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल – प्राजक्त तनपुरे

News Desk

‘राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही’, भास्कर जाधवांचा इशारा

News Desk
मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रालयासमोर भोपळा फोडो आंदोलन              

News Desk

मुंबई : राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नोकरी भरतीची घोषणा केली पण ती घोषणा निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रालयाच्या दारात भोपळा फोडो आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी भोपळे फोडले असून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. राज्‍यात फडणवीस सरकार नाही तर, फसवणीस सरकार आहे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला.

राज्य सरकारने ३० टक्के नोकरकपातीचे धोरण कायम ठेवत असून दुसरीकडे ३६ हजार पदे भरण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या परस्परविरोधी धोरणांमुळे एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांची फक्त पाच वर्षांसाठीच तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार असल्याचा आरोप बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे मेगा नोकरभरतीची सरकारची घोषणा अतिशय फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी नोकरभरतीचे गाजर दाखवल्याचे बोलले जात आहे.

Related posts

जनतेशी संवादच न राहिल्यानं सरकारवर संवादयात्रेची वेळ – खा. अशोक चव्हाण

News Desk

अदानीकडून मीटर तपासणी न करताच वीजबिलांचे वितरण ?

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

News Desk