HW News Marathi
महाराष्ट्र

महापौरपदाची सोडत जाहीर

मुंबई राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत आज काढण्यात आली. मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव आहे.तर ठाण्याचं,पुण्याचं,नागपूरचं महापौरपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहे… भिवंडी,उल्हासनगर,कल्याण-डोंबिवली,मालेगाव,धुळे,कोल्हापूर,सोलापूर,लातूर,परभणीचं महापौरपद महिलांसाठी राखीव झालंय…नाशिकचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालंय. तर पनवेल आणि नांदेड महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झालंय…अमरावतीचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव झालंय.मीरा भाईंदर,जळगाव,पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, सांगली, मिरज,कुपवाडा,औरंगाबाद, चंद्रपूर या महानगरपालिकांचं महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव झालंय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोनिया गांधींनी ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी! – बाळासाहेब थोरात

Aprna

केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही करणार आहे का ?

News Desk

समन्वयातून सीमावाद सोडवावा! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Aprna
मुंबई

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk

वृत्तसंस्थाः काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि उद्योजक अविनाश भोसलेंच्या या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला आहे. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत कदम हे उद्योजक अविनाश भोसले यांचे जावई आहेत. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबत अस्पष्टता आहे. अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरु आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. छापेमारी कोणत्या कारणाने झाली आहे, याबाबतही अस्पष्टता आहे.

Related posts

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

News Desk

शेतकरी पशुपालकांसाठी लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना

Aprna