HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११,१११ नवे रुग्ण आढळले तर ८८३७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (१६ ऑगस्ट) ११,१११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २८८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची ५ लाख ९५ हजार ८६५ इतका झाला आहे.

आतापर्यंत ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याचा रुग्ण दर काही प्रमाणात सुधारला आहे. राज्यातील सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट ७० टक्के इतका आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत, राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता

News Desk

नवी मुंबईतील टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे – देवेंद्र फडणवीस

News Desk

अरविंद केजरीवाल यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

News Desk