HW News Marathi
मूड त्रिअंगा

#Elections2019 | कोल्हापुरात सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. सकाळी ७ वाजल्यापासुन मतदानला सुरुवात झाली तर संध्याकळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. महाराष्ट्रात 14 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले. एकंदरीत महाराष्ट्रात यावेळी या १४ मतदार संघाचे मिळून एकुण 55.24 % मतदान झाले आहे. सर्वात कमी पुण्य़ामध्ये तर सर्वात जास्त मतदान कोल्हापुरमध्ये झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | हे आहेत चौथ्या टप्प्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार

swarit

मनसे विरुद्ध भाजप, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Gauri Tilekar

Pune, Mohan Joshi | कांग्रेसचे बूथ बंद पाडल्याचा मोहन जोशी यांचा आरोप

Arati More