HW News Marathi
मुंबई

अर्नाळा बीचवर होळी साजरा करण्यास गेलेल्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मुंबई | नालासोपारा येथील अर्नाळा बीचवर आज (२१ मार्च) समुदात ५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वसई पश्चिम येथील अर्नाळा बीचवर काही जण समुद्रामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यापैकी ५ जणांचा मुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हे पाचही जण वसईतील गोकुळ पार्क येथील रहिवासी आहेत.

समुद्रात बुडालेल्या व्यक्तींची नावे

1) निशा कमलेश मौर्या (36) गोकुल पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.

2) प्रशांत कमलेश मौर्य (17) गोकुल पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.

3) प्रिया कमलेश मौर्य (19) गोकुल पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.

4) कंचन मुकेश गुप्ता (35) गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.

5) शितल दिनेश गुप्ता (32) गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत मुसळधार पाऊस, अतिवृष्टीचा इशारा

News Desk

भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या विसर्जन रथावर वादग्रस्त फलक

News Desk

सुनील शितपचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

News Desk