HW News Marathi
मुंबई

संविधान सन्मान लाॅग मार्च

मुंबई | पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा २६ नोव्हेंबर २०१८ पासून भीमा कोरेगाव पुणे ते चैत्यभूमी दादर हा २२० किलोमीटरचा संविधान सन्मान लाॅग मार्च आज (६ डिसेंबर) रोजी दादर चैत्यभूमी येथे पोहोचला. या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मार्चमध्ये गणेशभाई उन्हवणे जगनभाई सोनावणे अजमलभाई पटेल चरणदास ईंगोले,शशीभाई उन्हवणे संतोष सोनावणे.

महेश कदम या प्रमुख पदाधिका-यांसह संविधान प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठीक ठिकाणी या मार्चचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संविधान बदलने की मंशा रखनेवालो को संविधान प्रेमी जनता उखाड देगी असा विश्वास जयदीपभाई कवाडे यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इतिहासाची माहिती व्हावी यासाठी चिमुकल्याची ऐतिहासिक वेशभूषा

News Desk

४० हजार अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी ९० टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

आधुनिक यंत्र युगातही वाचन संस्कृती लोप पावणार नाही …

News Desk
व्हिडीओ

आंबेडकर स्मारक कधी होणार ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

News Desk

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंडेकर यांना आदरांजली वाहीली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सुळे यांनी आंबेडकर स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. सरकार हे स्मारक कधी तयार करणार असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

Related posts

“खाते वाटप लवकरच होईल”; Devendra Fadnavis

News Desk

चंद्रकांतदादा उठा अन् शिवसेनेत या, अन्याय सहन करू नका! भर सभागृहात दिली ऑफर

News Desk

Mahadev Jankar And Rahul Kool | रासपच्या उमेदवाराला भाजपकडून  उमेदवारी ,जानकर अस्वस्थ..!

Arati More