HW News Marathi
मुंबई

संविधान सन्मान लाॅग मार्च

मुंबई | पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा २६ नोव्हेंबर २०१८ पासून भीमा कोरेगाव पुणे ते चैत्यभूमी दादर हा २२० किलोमीटरचा संविधान सन्मान लाॅग मार्च आज (६ डिसेंबर) रोजी दादर चैत्यभूमी येथे पोहोचला. या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मार्चमध्ये गणेशभाई उन्हवणे जगनभाई सोनावणे अजमलभाई पटेल चरणदास ईंगोले,शशीभाई उन्हवणे संतोष सोनावणे.

महेश कदम या प्रमुख पदाधिका-यांसह संविधान प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठीक ठिकाणी या मार्चचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संविधान बदलने की मंशा रखनेवालो को संविधान प्रेमी जनता उखाड देगी असा विश्वास जयदीपभाई कवाडे यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

News Desk

लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी खुला

News Desk

ओमी कालानीचा भाजपा प्रवेश धमाका ठरणार की फुसका बार?

News Desk
Karnataka Election 2018 देश / विदेश

अखेर कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर पडदा, बी एस येडियुरप्पांचा राजीनामा

News Desk

बेंगळुरू | बी एस येडियुरप्पा यांनी अखेर शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार शनिवारी विधानसभेत येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे गरजेचे होते. शनिवारी दुपारी ३.३० वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान येडियुरप्पा भाषणाला उभे राहिले परंतु बहुमत चाचणीला सामोरे न जाताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

यावेळी भाषण करताना येडियुरप्पा भावुक झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्राच्या निधीचा कर्नाटकात योग्य वापर झाला नाही. तसेच कर्नाटकात लोकसभेच्या 28 पैकी 28 जागा आम्ही जिंकू असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा अवघ्या काही तासांत राजीनामा दिला. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related posts

एकीकडे राज्यात कोरोनाची भीती आणि दुसरीकडे मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुटवडा

swarit

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk

राज्यातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा ३२१, नव्या १९ रुग्णांची नोंद

News Desk