HW News Marathi
मुंबई

मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत

मुंबई | घाटकोपर मेट्रो स्थानकाहून वर्सोव्याला जाणाऱ्या मेट्रो रेल्वेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे जागृतीनगर स्थानकातच ही मेट्रो थांबवण्यात आली आहे. दरम्यान, मेट्रोची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला, ही म्हण केंद्राला तंतोतंत लागू होते – रोहित पवार

News Desk

मरोळ नाका परिसरातील इमारतील आग, दोन बालकांसह चार ठार

News Desk

काळाघोडा फेस्टिव्हलवरील स्थगिती कायम

swarit
राजकारण

पंतप्रधान मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?, राहुल गांधींचा सवाल

News Desk

नवी दिल्ली | “भगवद गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहीत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही माहीत नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?”, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. उदयपूर येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद करून त्यानंतर त्यांनी हा नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून या निर्णयामुळे दोन लाख लोक उद्ध्वस्त झाले”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय हा सैन्याचा निर्णय होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी याचे श्रेय स्वतः घेऊन राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. “मनमोहन सिंग सरकारच्या काळात जेव्हा सर्जिकल स्ट्राइक झाले होते तेव्हा मनमोहन सिंग यांना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगण्याची विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र थेट सैन्याच्या डोमेनमध्येच प्रवेश केला”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र

News Desk

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत, धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याची शक्यता

News Desk

कॉंग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk