HW News Marathi
मुंबई

लोया प्रकरणाचे सत्य बाहेर कधी येणार | पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | राज्यातील कृषी, बरोजगारी, गुन्हेगारीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर आहेत. हे राज्य सरकार या प्रश्नांच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यन, सनातन संस्थेवर २०११ सालीच बंदी घालण्याची आमच्य सरकारने मागणी केली होती. आज सरकारची सनातनविषयी काय भूमिका आहे. दाभोळकर, कुलबुर्गी, पानसरे आदींना संपवले. या संस्थेवर बंदी घालणार का, हा केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला का, या संस्थेच्या लोकांना शिक्षा होणार आहे काय.

गुजरातमध्ये सोहराबदु्दीन आणि त्याच्या कुटुंबियांना मारण्यात आले. त्यावेळच्या गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांनी शिक्षा झाली आहे. हा खटला महाराष्ट्रात चालला. आज सीबीआय जज लोया यांच्या हत्येचे काय झाले. नागपूरमध्ये लोया गेले होते. त्यांच्या नावाची नागपुरमध्ये नोंद नाही. रवीभवनचे सीसीटीव्ही फुटेजच काय झाले. लोया यांच्या प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहीजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी पार्कच्या गणपतीला हापूस आंब्यांची आरास

News Desk

‘अंधेरीच्या राजा’चे आज विसर्जन

News Desk

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी रद्द करण्याची मागणी

News Desk