HW News Marathi
देश / विदेश

आयपीएलमध्ये खेळण्यासाठीच कोहलीने विश्रांती घेतली, ब्रॅड हॉजचा आरोप

मेलबॉर्न- धर्मशाला येथे चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातून खेळण्यापासून भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे. तिस-या कसोटीत खांदयाला झालेल्या दुखपतीमुळे हया सामन्यात खेळत नाही आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉज याने “खांदयाच्या दुखापतीमुळे नव्हे तर IPLच्या तयारीसाठी कोहलीने चौथ्या सामन्यातून विश्रांती घेतली” असा सनसनाटी आरोप केला. विराट कोहलीची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मिडियातून ह्याविरोधात टिकेची झोड उठली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद

swarit

नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान,राज्यपालांची टीका

News Desk

मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विधेयाकाला मंजूरी

News Desk
क्राइम

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

नागनाथ बाबर

पालघर जिल्ह्यातील बोइसर येथील युवकाने लोकल खाली येऊन आत्महत्य केल्याची घटना समोर आली आहे

बोइसर येथील धनानी नगर मध्ये राहणाऱ्या परमेश्वर बागल नावाच्या युवकाने उमरोळी रेलवे स्टेशन जवळ संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता च्या दरम्यान मुंबई कडून डाहनुकड़े जाणाऱ्या लोकल खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसून रेल्वे पोलिस तापस करीत आहेत

Related posts

महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र…

News Desk

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

News Desk

‘ती’ सर्व शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची भाजप पदाधिकाऱ्याची कबुली

News Desk