HW News Marathi
देश / विदेश

बहुमत न मिळाल्यास भाजपाला बसपा ने पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

मुंबई उत्तर प्रदेशात भाजप ला रिपाइंचा पाठिंबा आहे त्यामुळे येथे भाजप ला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास आपणास आहे मात्र जर निवडणूक निकालात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर बसपा च्या मातावतींनी भाजप ला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा असेआवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे .वाराणसी येथून नजीक असलेल्या शिवपूर विधानसभा मतदार संघात रिपाइं उमेदवारांच्या प्रचारसभेत ना रामदास आठवले बोलत होते

उत्तर प्रदेशात भाजप चा तीन वेळा पाठिंबा घेऊन मायावती यांनी बसप चे सरकार स्थापन केले होते . भाजप च्या पाठिंब्यावर तीनवेळा मुख्यमंत्रीपद मिळविणाऱ्या मायावती यांनी उत्तर प्रदेश च्या जनतेच्या हितासाठी एकदा तरी भाजप ला पाठिंबा द्यावा असे आवाहन ना रामदास आठवलेयांनी केले . उत्तर प्रदेश च्या जनतेच्या हितासाठी स्पष्ट बहुमत असणारे सरकार स्थापन झाले पाहिजे मात्र कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत जरमिळाले नाही आणि त्रिशंकू अवस्था जर निर्माण झाली तर जनतेच्या हितासाठी बसपाने भाजपला सरकार स्थापण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजेअसे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले .

रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खरा पक्ष आहे

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Russia-Ukraine Conflict: “सीमेवर वाढलेला तणाव चिंताजनक” भारताची UNSC बैठकीत पहिली प्रतिक्रिया

Aprna

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

News Desk

जवानाच्या दु:खाला सोशल मीडियाने फोडली वाचा

News Desk