HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपूत्र | मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर | “जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे येथील भूमिपूत्र आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सध्या दहशतवाद्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणे आवश्यक आहे. कारण या दहशतवाद्यांच्या प्रमुखांकडे शस्त्र आहेत. त्यामुळे तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात”, असा तर्क जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी मांडला आहे.

“२०१४ च्या निवडणुकांपूर्वी मतांच्या गणितासाठी काँग्रेसकडून अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती. आता कन्हैया, उमर खालिद आणि जम्मू-काश्मीरच्या ७ ते ८ विद्यार्थ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून भाजपने देखील हेच करीत आहे”, असा टोला मेहबुबा मुफ्ती यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिमाचलमध्ये सहा जण जमिनीखाली गाडले गेले

News Desk

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

News Desk