HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : काश्मीरच्या निर्णयावर पाकिस्तानचा जळफळाट

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) राज्यसभेत केला आहे. सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत असताना. मात्र, दुसऱ्याबाजुला काश्मीरमधील काँग्रेस, पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी नाराजीचा सुर आवळला आहे. यांच्यासोबतच भारताच्या निर्णयावर पाकिस्तानने सरळसरळ धमकी दिली आहे.

. मोदींचा बिहारमधील मित्रपक्ष जदयूने टीका केली आहे. तसेच काँग्रेस, राजदनेही या विधेयक विरोध केला आहे. पाकिस्तान म्हणाले की, “काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असून पाकिस्तान या निर्णयाविरोधात आवश्यकते पाऊले उचलेल. पाकिस्तान काश्मीरच्या बाबतीत आपली प्रतिबद्धता जपेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा, ‘त्या’ रुग्णालयाच्या पाहणीसह पालकांनाही देणार धीर

News Desk

येडीयुराप्पा यांनी भाजपच्या जेष्ठ नेत्यांना दिली हजारो कोटींची लाच

News Desk

डोकलामचा विषय शांततेत सुटला त्यातच समाधान- लियु फांग

News Desk