HW News Marathi
देश / विदेश

#AyodhyaCase : युक्तीवाद पूर्ण, १७ नोव्हेंबरला येणार अंतिम निर्णय

नवी दिल्ली | गेल्या तीन दशकांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागेल्या अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज (१६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. अयोध्या प्रकरणी १७ नोव्हेंबरला अंतिम निर्णय येणार असेल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. निर्धारित वेळेच्या एकतास आधीच अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालायने ३ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडू अयोध्या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला आहे.

राम मंदिर प्रकरणी १४ याचिकेपैकी दाखल करण्यात आला होता. यात सुन्नी वक्क बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या ३ याचिका अंतत्य महत्त्वाच्या होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आले असून २०० शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. शिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणाचा १७ नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार, जवान शहीद

Gauri Tilekar

पर्रिकरांची सुरक्षा वाढावा गोवा काँग्रेसच राष्ट्रपतींना पत्र

News Desk

महात्मा गांधींच्या पुतळ्याला लावला मास्क

News Desk