HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोड होणार

मुंबई | देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोडने वाढू शकते तर हीच लोकसंख्या २०५० पर्यंत भारताच्या फक्त शहरी भागांत पहायला मिळेल, असा रिपोर्ट यूएनकडून देण्यात आला आहे. यूएनच्या पॉप्यूलेशन डिव्हिजन रिपोर्टनुसार विचार केला तर २०१५मध्ये दिल्लीची लोकसंख्या २५.९ दशलक्ष इतकी होती. पण २०३५ मध्ये ही लोकसंख्या ६७ टक्क्यांनी वाढलेली पहायला मिळणार आहे.

लोकसंख्येबाबत केवळ दिल्लीच नाही तर मुंबईचीसुद्धा तीच अवस्था आहे. २०१५ मध्ये मुंबईची लोकसंख्या १.९ करोड इतकी होती. हा आकडा २०३५ पर्यंत २.७० करोडवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या २० वर्षांत मुंबईची लोकसंख्या ४१.६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर २०३५ पर्यंत कोलकात्याची लोकसंख्या ३५ टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा देखील या रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. यूएनच्या रिपोर्टेनुसार २०५०पर्यंत भारतातील ५२.०८ टक्के लोकसंख्या ही फक्त शहरी भागात पहायला मिळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का?”, शेतकरी आंदोलनावर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया 

News Desk

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

News Desk

आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे | नरेंद्र मोदी

swarit