HW News Marathi
देश / विदेश

भारताची शांततेच्या मुद्यांवरून पहिल्यांदा तालिबानसोबत चर्चा

नवी दिल्ली | भारत पहिल्यांदा तालिबान या दहशतवादी संघटनेशी अनौपचारिक चर्चा करणार आहे. अफगाणिस्थान आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात तालिबानी दहशतवाद्यांचा समावेश असतो. रशियाने अफगाणिस्थानमध्ये शांतात पसरविण्याच्या मुद्दयावरून ही बैठकीचे आयोजन केले आहे. या चर्चेत अफगाणिस्थान केंद्रबिंदू असयाला हवा असल्याची अट भारताने ठेवली आहे. या चर्चेसाठी माजी राजनैतिक अधिकारी टी. आर. राघवन आणि अमर सिन्हा शांतता प्रतिनीधिीत्व करणार आहेत.

या बैठकी रशियात आज (९ नोव्हेंबर)पासून होणार असून रशियातील मॉस्कोमध्ये होणाऱ्या या बैठकीला भारत उपस्थित राहणार असल्याने जागतिक स्तरावर चर्चा रंगल्या आहेत. भारत ‘अनौपचारिक’ स्तरावर का असेना पण पहिल्यांदाच अफगानिस्तानबरोबर व्यासपीठावर एकत्र येणार आहे. अफगाणिस्तान सरकारच्या ‘कम्फर्ट लेवल’चा पुर्ण विचार करून भारत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

BYJU कडून नीरज चोप्राला 2 कोटींची भेट!

News Desk

इंडोनेशियात भूकंप आणि त्‍सुनामीमुळे हाहाकार

News Desk

नवाज शरीफ यांची सुटका, शिक्षेवर स्थगिती

News Desk
क्रीडा

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

swarit

मुंबई । ‘भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, पैसे कमावतोस, हे विसरू नकोस’ अश्या शब्दात बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सुनावले. विराट कोहली वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. विराटने एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याचे हे विधान क्रिकेट चाहत्यांना आवडले नाही. आणि त्यांनी त्याला सोशल मीडियावरून चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने विराटला सुनावले आहे.

विराट कोहलीने केलेले वादग्रस्त विधान

भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. या विधानाला उलट उत्तर देताना विराट म्हणाला की, ”तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?”

https://twitter.com/Hramblings/status/1059718366288637953

बीसीसीआयचे उत्तर

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,” ते उत्तर म्हणजे मुर्खपणाच म्हणावे लागेल. त्याने असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. भारतीय चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो, पैसे कमावतो, हे त्याने ध्यानात ठेवायला हवे.”

Related posts

#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक कायम

News Desk

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

swarit

दुखापतीमुळे राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला

News Desk