HW News Marathi
देश / विदेश

शेतक-यांचे दिल्लीत आंदोलन

नवी दिल्ली । कर्जमाफी, महागाई, किमान भत्ता अशा विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिल्लीच्या रामलीला मैदानातून सुरू झाले असून संसदच्या मार्गांपर्यंत येवून पोहचली आहे. या आंदोलनात मुसळधार पावसामुळे फटका बसलेल्या केरळ राज्यातील शेतक-यांचा देखील सहभागी झाले आहे. निवडणुका येतात आणि जातात. परंतु सरकारचे शेतक-यांच्या धोरणात बदल होत नसल्याच्या भावना शेतक-यांनी व्यक्त केल्या आहेत.

शेतक-यांच्या आंदोलनामुळे दिल्लीकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनामुळे दिल्लीच्या वाहतुक पोलिसांनी काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्यांच्या सूचना दिल्या आहेत. ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचे नेतृत्त्व केले जात आहे. तसेच या आंदोलनात डाव्या संघटनांनी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

मजूरांना प्रति महिना किमान १८ हजार रुपये भत्ता, तरणांना रोजगाल, खाद्य वितरण व्षवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी या आंदोलनात सहभागी झालेल्या मजूरांच्या मागण्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प. बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींना बसणार मोठा धक्का

News Desk

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Darrell Miranda

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १४, आणखी २ जणांना कोरोनाची लागण

Arati More
राजकारण

राम कदम बेताल वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर होत आहेत ट्रोल

News Desk

मुंबई | भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केले. ‘एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज केले असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्याने त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावे. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. या राम कदमांच्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मिडीयावर सध्या राम कदम यांच्यावर विविध प्रकारचे जोक व्हायरल होताना पहायला मिळत आहेत.

 

Related posts

कर्नाटकामध्ये लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा पराभव !

News Desk

ही लोकशाही आहे, तुम्ही म्हणालात म्हणून कोणीही दुर्योधन होत नाही !

News Desk

वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये सरकार चालवत होतात ते कोणत्या देशात ?

News Desk