HW News Marathi
देश / विदेश

गांधी-नेहरू कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे !

नवी दिल्ली | “देशाच्या विकासात गांधी आणि नेहरू कुटुंबाचे मोठे योगदान आहे. या दोन्ही कुटुंबांनी देशासाठी त्याग केला आहे. आता जर सोनिया गांधी आणि राहुल गांधी गरीबांच्या सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे. परंतु देशाचे पंतप्रधान म्हणतात एका कुटुंबाने देशाचा नाश केला. देशाच्या पंतप्रधानांनी वारंवार असे म्हणणे योग्य नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता आरबीआय २० रुपयांची नवी नोट चलनात आणणार

News Desk

तापमान बदलल्याने कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ

News Desk

मोदींच्या मंत्रीमंडळात बिगरभाजपचे उरले एकचं मंत्री ! रामदास आठवले …

News Desk