HW News Marathi
देश / विदेश

मेघालयात त्रिशंकू अवस्था

मेघालयामध्ये त्रिशंकू अवस्था दिसून येत आहे. कांग्रेस २३, नागालँड पीपुल्स फ्रंट (एनपीएफ) १६, भाजपा ०४, आणि अन्य १६ येथे ५९ जागेसाठी सर्व पक्ष्यांचे एकूण ३७२ उमेदवार उभे राहिली होते. कांग्रेस कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

मेघालयात २०१३मध्ये मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व यूडीपी आघाडीची युनायटेड सरकार स्थापन केले. मुकुल संगमा जवळपास १५ वर्षांपासून मेघालयाचे मुख्यमंत्री आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री रोवेल लिंगडोह यांच्यासह पाच आमदार व यूडीपीच्या तीन आमदारांनी राजीनामा देत भाजपत प्रवेश केला. पण, भाजपला मेघालयात फक्त ५ जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यामुळे कांग्रेस पक्ष नक्की कोणासोबत सत्ता स्थापन करणार हे पाहण्यासारखे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आपण पुन्हा लग्न करुयात आणि सत्तांतर करुयात..”, मोदी-ठाकरे भेटीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया

News Desk

अमित शहा यांनी स्वीकारला गृहमंत्रिपदाचा पदभार

News Desk

आयटी रिटर्न्स भरण्याकरिता पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे अनिवार्यच

News Desk