HW News Marathi
देश / विदेश

स्वतंत्र काश्मीर कधीच होणार नाही

नवी दिल्ली | स्वतंत्र काश्मीर कधीच होणार नाही, हे सत्य काश्मिरी तरुणांना सांगण्याची गरज असल्याचे, असे भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देणाऱ्या तरुणांना ठणकाहून सांगितले आहे. तसेच तरुण दहशतवादाचा अवलंब करत असून काश्मीर मधील सध्याची परिस्थिती पाहून रावल यांनी चिंता व्यक्त करत विधान केले आहे. शस्त्र हातात घेऊन कधीही स्वतंत्र मिळणार नाही, असे देखील रावत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काश्मीरला स्वतंत्र मिळवण्यासाठी हातात बंदूक घेणे गरजेचे असल्याचे सांगून तरुणांना भडकविणाऱ्या त्यांना काहीच साध्य होणार नाही, भारतीय लष्कर अशा तरुणांसोबत दोन हात करायला तयार असल्याचे रावत यांनी सांगतले. भारतीय जवान नागरिकांची काळजी घेऊन दहशतवाद्यांशी लढतात. नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी जवानांकडून घेतली जाते,’ असेही बिपीन रावत यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

News Desk

जपानचे शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

News Desk

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, आयआयटीचे ३५ विद्यार्थ्यांसह ४५ नागरिक बेपत्ता

swarit