HW News Marathi
देश / विदेश

अखेर विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबई | मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. यामुळे आता मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही. येत्या २८ दिवसेंच्याआत भारताकडे सोपवल येऊ शकते. न्यायालयाच्या या निर्णयाने मल्ल्याला मोठा धक्का बसला आहे. किंगफिशर एअरलाइन्सने भारतातील अनेक बँकांकडून घेतलेल्या ९००० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यासाठी विजय मल्ल्या हा आरोपी आहे.

ब्रिटिश उच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना भारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देणारी याचिका फेटाळली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही आणि मल्ल्या २८ दिवसांत भारतात सोपवला जाऊ शकतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

News Desk

Union Budget 2021 | आयकरात ज्येष्ठ नागरिकांना सूट – अर्थमंत्री

News Desk

#PulwamaAttack : पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk