HW News Marathi
देश / विदेश

गोरखपुरच्या त्या घटनेबाबत नोबल पुरस्कार विजेत्यांचीही नाराजी

लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील गोरखपूर रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी आतापर्यंत 63 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत असतानाच नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. गोरखपूर रुग्णालयातील घटना हा अपघात नसून नियोजनपूर्वक हत्याच आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णायक हस्तक्षेप करावा,जेणेकरून दशकभरापासूनची भ्रष्ट आरोग्य व्यवस्था ठिक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात सरकारने दिली धनगर समाजाला ही भेट

News Desk

“जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?”,फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर  

News Desk

उत्तर प्रदेशामधील शाळेत १ लिटर दूध ८१ मुलांमध्ये वाटप

News Desk