HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन : पाकच्या २ सैनिकांचा खात्मा तर १ जवान शहीद

श्रीनगर | पाकिस्तानने आजा (३० जुलै) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने काश्मीरच्या सुंदरबनी क्षेत्रात गोळीबार केला असून भारतीय सैन्याने या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या गोळीबाळीत भारताच्या एक जवान शहीद झाला आहे. तर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले आहे.

पाकिस्तानने काश्मीरच्या सुंदरबनीबरोबर तंगधर आणि केरन भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तंगधर आणि केरन विभागात भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

News Desk

आम्ही कलम ३७१ ला हातही लावणार नाही, अमित शाहांचे आश्वासन

News Desk

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर शहीद

News Desk