HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरु होती. ही बैठक समाप्त झाल्यानंतर आता राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा होणार; पंतप्रधानांची घोषणा

News Desk

एकीकडे कोरोनाचे सावट, तर दुसरीकडे देशभरात पावसाची शक्यता

swarit

विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

News Desk