HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली | पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१६ फेब्रुवारी) बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये संपन्न झाली आहे. या बैठकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी एकजूट करून दहशतवादाविरोधात लढा द्याला हावी. तसेच दहशतवाद्यांविरोधात लढाई देण्यासाठी सरकारबरोबर सर्व विरोधी पक्ष देखील एकत्र राहण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना शहीद झाले असून त्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दलाकडून २ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

हरियाणाच्या सुषमा स्वराज यांची रंजक प्रेम कहाणी

News Desk

एमटीएनएलकडून नथुराम गोडसेचे समर्थन केले जात आहे का ?

News Desk