HW News Marathi
देश / विदेश

वाजपेयींच्या निधनामुळे सात दिवस राजकीय दुखवटा

मुंबई | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वाजपेयी यांच्या निधनामुळे पुढील ७ दिवस राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. केंद्रसरकार कडून सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत देशाचा राष्ट्रध्वजाची उंची ध्वज स्तंभाच्या अर्धी ठेवण्यात येईल. तसेच त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेश सरकारने उद्या एक दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नोटाबंदीबाबत मोठा खुलासा, आरबीआयने दिला होता सरकारला इशारा

Atul Chavan

‘भारत जोडो यात्रे’त आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

पाकिस्तान कडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

News Desk